
महाराष्ट्राचा विकास कसा होतो आहे. त्या प्रक्रियेमध्ये कोणाचे हीत साधले जात आहे आणि कोणाचे हीतसंबंध जोपासले जात आहेत, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रश्न हे सर्व अभ्यासताना या बातमीचा उपयोग होईल.

महाराष्ट्राचा विकास कसा होतो आहे. त्या प्रक्रियेमध्ये कोणाचे हीत साधले जात आहे आणि कोणाचे हीतसंबंध जोपासले जात आहेत, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रश्न हे सर्व अभ्यासताना या बातमीचा उपयोग होईल.
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ मर्यादीत “Upto 1945 there were about 145 Joint Stock Sugar Factories in the country inclusive of some 12 factories in Maharashtra. In 1945 Late Padmashree Vithalrao Vikhe Patil pioneered the first successful Co-operative Sugar Factory in the country at Pravaranagar in Ahmednagar District of Maharashtra which was commissioned in…
हैदराबाद भारतात सामील करण्यासाठी किती रक्त सांडावं लागलं? – बीबीसी न्यूज मराठी स्वामी रामानंद तीर्थ स्वामीरामानंदतीर्थ : (३ ऑक्टोबर १९०३-२ जानेवारी १९७२). हैदराबाद (दक्षिण) स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर.त्यांचा जन्म कर्नाटकातील सिंदगी (जिल्हा विजापूर) येथे कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील भगवानराव प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांनी…
१९४० – सुरवात… १२ डिसेंबर १९४० चा जन्म – आज ८० वर्षांचे – सहा दशके महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रीय – जागतिक घडामोडींचे यथार्थ भान असलेले नेते. यशवंतराव चव्हाण यांना गुरूस्थानी मानणारे, १९७८ – पुलोद सरकार १९७८ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून पुलोद आघाडीच्या माध्यमातून ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हे सर्व पवार-यशवंतराव चव्हाण-वसंतदादा पाटील यांनी…
Monday, 5 October 2015 – 7:02am IST | Place: Mumbai | Agency: dna | From the print editionChaitanya Marpakwar At a time when there was speculation that the Bhartiya Vidhyarthi Sena (BVS), the Shiv Sena’s student wing would be disbanded, the party has decided to revive it. The BVS, which was once headed by Maharashtra…
Furfur, CC BY-SA 3.0, via Wikimedia Commons