

जन्म – ११ जून १९४८ – जन्म स्थान – फुलवारिया, बिहार
बिहारचे मुख्यमंत्री, भारताचे रेल्वेमंत्री
Lalu Prasad Yadav brings profits for Indian Railways (tr)
रेल्वे मंत्री असताना अहमदाबादच्या IIM मध्ये व्याख्यान
एप्रिल २०२१ मध्ये तुरुंगातून जामीनावर सुटका.


जन्म – ११ जून १९४८ – जन्म स्थान – फुलवारिया, बिहार
बिहारचे मुख्यमंत्री, भारताचे रेल्वेमंत्री
Lalu Prasad Yadav brings profits for Indian Railways (tr)
रेल्वे मंत्री असताना अहमदाबादच्या IIM मध्ये व्याख्यान
एप्रिल २०२१ मध्ये तुरुंगातून जामीनावर सुटका.
National Commission for Scheduled Tribes
Unlike Europe, the speakers of hundreds of different languages in India agreed to belong to a single nation because the Constitution promised them freedom of expression, making it mandatory on the state to encourage languages ‘without harming other languages’. https://frontline.thehindu.com/cover-story/india-a-linguistic-civilisation-constitution-guarantee-language-diversity/article38492434.ece?homepage=true https://frontline.thehindu.com/cover-story/india-a-linguistic-civilisation-constitution-guarantee-language-diversity/article38492434.ece?homepage=true
Making our voices matter Jan Suwai UP Government site about Jansunwai An example in MP NGOs to launch stir for quality education None | ByHT Correspondent, Bhopal Dec 23, 2006 01:49 AM IST VOLUNTARY ORGANISATIONS will launch people?s agitation to ensure quality education for all children by forcing the government to act on the matter. The…
राजनयाची एक न्यारी दुनिया आहे. तिथले नियम वेगळे, तिथले कायदे कानून वेगळे. राजनैतिक अधिकारी जगभर आपापल्या देशाचे परराष्ट्र धोरण राबवण्याचे काम करतात, ते धोरण तयार करण्यासाठी उपयुक्त माहिती आपल्या देशाला पाठवत राहतात. लष्कर आणि गुप्तचरांचे त्यांच्याशी जवळचे संबंध असतात. विद्यापीठे आणि विविध थिंक टँक्स विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, ग्रंथालये, वरिष्ठ प्रशासकीय…
माओच्या Power through bullet, and not ballot या तत्त्वावर विश्वास असणारे अतिरेकी. नक्षलबारी विभागात यांच्या कार्याला सुरवात झाली त्यावरून नक्षलवादी हे नाव पुढे रूढ झाले. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचा नक्षल व्यवस्थापन विभाग होता. जून 2014 मध्ये सध्याच्या मोदी सरकारने या विभागाचे नामांतर Left Wing Extremism Division – डावे अतिरेकी विभाग असे केले. नव्या विभागाच्या वेबसाईटवरील माहिती…
सरदार सरोवर प्रकल्प 1 हे सरदार वल्लभभाई पटेलांचे स्वप्न होते. ५ एप्रिल १९६१ रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या प्रकल्पाची कोनशिला बसवली. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात या चार राज्यांना – विशेषतः गुजरातला – या प्रकल्पाचा फायदा मिळणार आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार झाल्यानंतर तिन्ही राज्यांमध्ये नर्मदेच्या 2 पाण्याच्या वाटपावरून वादविवादांना सुरवात झाली. त्यामधून काही…