महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ




पहिल्यांदा १९८० मध्ये शरद पवारांचे पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. १७ फेब्रुवारी ते ८ जून १९८० – तब्बल ११२ दिवस म्हणजेच जवळपास ४ महिने. दुसऱ्यांदा २८ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०१४ अशी ३२ दिवसांसाठी लागू करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती…
Marathi Paper 4 International relations Paper 5 Western Political Thought Paper 6 Politics of Modern Maharashtra
हैदराबाद भारतात सामील करण्यासाठी किती रक्त सांडावं लागलं? – बीबीसी न्यूज मराठी स्वामी रामानंद तीर्थ स्वामीरामानंदतीर्थ : (३ ऑक्टोबर १९०३-२ जानेवारी १९७२). हैदराबाद (दक्षिण) स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर.त्यांचा जन्म कर्नाटकातील सिंदगी (जिल्हा विजापूर) येथे कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील भगवानराव प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांनी…
शरद जोशी या शेतकऱ्यांच्या नेत्याने स्थापन केलेली संघटना शरद जोशी यांच्याविषयीचा Indian Express मधील लेख :- Joshi and his vision Before he took up farmers’ issues, Joshi, an economist by training, worked for the United Nations in Switzerland. After returning to the country, he purchased land near the now-industrial belt of Chakan in Khed taluka…
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ मर्यादीत “Upto 1945 there were about 145 Joint Stock Sugar Factories in the country inclusive of some 12 factories in Maharashtra. In 1945 Late Padmashree Vithalrao Vikhe Patil pioneered the first successful Co-operative Sugar Factory in the country at Pravaranagar in Ahmednagar District of Maharashtra which was commissioned in…