कोकणातील नवनगरे

महाराष्ट्राचा विकास कसा होतो आहे. त्या प्रक्रियेमध्ये कोणाचे हीत साधले जात आहे आणि कोणाचे हीतसंबंध जोपासले जात आहेत, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रश्न हे सर्व अभ्यासताना या बातमीचा उपयोग होईल.
![]()

महाराष्ट्राचा विकास कसा होतो आहे. त्या प्रक्रियेमध्ये कोणाचे हीत साधले जात आहे आणि कोणाचे हीतसंबंध जोपासले जात आहेत, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रश्न हे सर्व अभ्यासताना या बातमीचा उपयोग होईल.
![]()
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने पहिला सहकारी साखर कारखाना – १९४८ – प्रवरानगर This article posted on University of Mumbai, Department of Economics website, written by Mala Lalvani discusses in detail the political economy of sugar cooperatives in Maharashtra.
![]()
संयुक्त महाराष्ट्र चळवळ १८९० पासून स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेची मागणी लोकमान्य टिळक आणि त्यांचे कार्यकारी संपादक न. चि. केळकर यांनी अग्रलेखातून मागणी केली. १९२० मध्ये महात्मा गांधींनी प्रथम राष्ट्रीय व्यासपिठावरून भाषिक राज्यांची निर्मिती आवश्यक असल्याची घोषणा केली. – नागपूर कॉंग्रेस अधिवेशन अध्यक्षीय भाषणात बोलताना. कॉंग्रेस सत्तेमध्ये आल्यास प्राधान्याने हे कार्य केले जाईल असे आश्वासन…
![]()
जोशी, नारायण मल्हार : (५ जून १८७९–३० मे १९५५). भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक. कुलाबा जिल्ह्यातील गोरेगाव येथे जन्म. त्यांचे वडील वेदविद्यासंपन्न व प्रसिद्ध फलज्योतिषी होते. नारायणरावांचे गोरेगाव येथे वेदाध्ययन व प्राथमिक शिक्षण पार पडले. वडील भाऊ महादेवराव यांच्या आग्रहावरून ते १८९३ मध्ये इंग्रजी शिक्षणाकरिता पुण्याला गेले. १९०० साली त्यांचा विवाह झाला तथापि त्यांची पत्नी रमाबाई…
![]()
Srno States UTs 1 Maharashtra (1 May 1960) Delhi 2 Goa Andaman & Nicobar 3 Karnataka Lakshadweep 4 Kerala Dadra Nagar Haveli & Daman Diu 5 Tamil Nadu Chandigarh 6 Andhra Pradesh Puducherry 7 Telangana Jammu & Kashmir 8 Odisha Ladakh 9 Chattisgarh 10 Madhya Pradesh 11 Gujarat 12 Rajasthan 13 Punjab 14 Haryana 15…
![]()
१९४० – सुरवात… १२ डिसेंबर १९४० चा जन्म – आज ८० वर्षांचे – सहा दशके महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रीय – जागतिक घडामोडींचे यथार्थ भान असलेले नेते. यशवंतराव चव्हाण यांना गुरूस्थानी मानणारे, १९७८ – पुलोद सरकार १९७८ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून पुलोद आघाडीच्या माध्यमातून ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हे सर्व पवार-यशवंतराव चव्हाण-वसंतदादा पाटील यांनी…
![]()