
Furfur, CC BY-SA 3.0, via Wikimedia Commons

Furfur, CC BY-SA 3.0, via Wikimedia Commons
पहिल्यांदा १९८० मध्ये शरद पवारांचे पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. १७ फेब्रुवारी ते ८ जून १९८० – तब्बल ११२ दिवस म्हणजेच जवळपास ४ महिने. दुसऱ्यांदा २८ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०१४ अशी ३२ दिवसांसाठी लागू करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती…
There is no excerpt because this is a protected post.
Politics of Modern Maharashtra
१९४० – सुरवात… १२ डिसेंबर १९४० चा जन्म – आज ८० वर्षांचे – सहा दशके महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रीय – जागतिक घडामोडींचे यथार्थ भान असलेले नेते. यशवंतराव चव्हाण यांना गुरूस्थानी मानणारे, १९७८ – पुलोद सरकार १९७८ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून पुलोद आघाडीच्या माध्यमातून ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हे सर्व पवार-यशवंतराव चव्हाण-वसंतदादा पाटील यांनी…