भारतीय साम्यवादी पक्ष
१९२५ मध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. १९६४ मध्ये पक्षामध्ये पहिली फूट पडली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली.
![]()
१९२५ मध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. १९६४ मध्ये पक्षामध्ये पहिली फूट पडली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली.
![]()
A report by the Rajya Sabha Television It emphasizes that India’s intentions are very different from China, USA or European Countries. India should not try to copy either of these big players. Peace in Africa is very crucial for India. Africa should concentrate on developing the blue economy.
![]()
भारताचे भूतपूर्व महान्यायवादी – अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे आज ३० एप्रिल २०२१ रोजी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. केशवानंदभारती, बेसिक स्ट्रक्चर अशा अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
![]()
न्यायालयीन सक्रियता शासनाचे तीन प्रमुख भाग मानले जातात. कार्यकारीमंडळ, कायदेमंडळ आणि न्यायमंडळ. कार्याच्या आधारावर हे विभाजन करण्यात आले आहे. कायदेमंडळ कायदे करते, कार्यकारीमंडळ त्या कायद्यांची अंमलबजावणी करते आणि न्यायमंडळ त्या कायद्यांचा अर्थ लावते. न्यायमंडळ कायद्यांचा अर्थ लावते – म्हणजेच कायद्याच्या अर्थासंबंधी केंद्रसरकार, राज्यसरकार, नागरिक, देशी किंवा आंतरराष्ट्रीय आणि खाजगी किंवा सरकारी संस्था यांच्यामध्ये कोणत्याही कारणाने…
![]()
The Universal Declaration of Human Rights (UDHR) is a milestone document in the history of human rights. Drafted by representatives with different legal and cultural backgrounds from all regions of the world, the Declaration was proclaimed by the United Nations General Assembly in Paris on 10 December 1948 (General Assembly resolution 217 A) as a common standard…
![]()
महाराष्ट्र मुंबई – गोवा कर्नाटक केरळ लक्षद्वीप तामिळनाडू पुद्दुचेरी अंदमान आणि निकोबार ओडीशा आंध्रप्रदेश तेलंगण छत्तीसगड मध्यप्रदेश गुजरात दमण आणि दीव व दादर आणि नगर हवेली राजस्थान पंजाब चंदीगड हरियाणा दिल्ली हिमाचल प्रदेश जम्मु आणि काश्मीर लडाख उत्तराखंड उत्तरप्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल सिक्कीम आसाम अरुणाचल प्रदेश मेघालय मिझोराम त्रिपुरा मणिपुर नागालँड
![]()