स्थापना २०१८
भारिप-बहुजन महासंघ या आघाडीमध्ये २०१९ मध्ये विलीन झाला
अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे या आघाडीचे अध्यक्ष आहेत.
स्थापना २०१८
भारिप-बहुजन महासंघ या आघाडीमध्ये २०१९ मध्ये विलीन झाला
अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे या आघाडीचे अध्यक्ष आहेत.
हैदराबाद भारतात सामील करण्यासाठी किती रक्त सांडावं लागलं? – बीबीसी न्यूज मराठी स्वामी रामानंद तीर्थ स्वामीरामानंदतीर्थ : (३ ऑक्टोबर १९०३-२ जानेवारी १९७२). हैदराबाद (दक्षिण) स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर.त्यांचा जन्म कर्नाटकातील सिंदगी (जिल्हा विजापूर) येथे कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील भगवानराव प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांनी…
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ मर्यादीत “Upto 1945 there were about 145 Joint Stock Sugar Factories in the country inclusive of some 12 factories in Maharashtra. In 1945 Late Padmashree Vithalrao Vikhe Patil pioneered the first successful Co-operative Sugar Factory in the country at Pravaranagar in Ahmednagar District of Maharashtra which was commissioned in…
DT – denotified tribes – विमुक्त जाती Denotified Tribes (DNTs), also known as Vimukta Jati,[1] are the tribes that were listed originally under the Criminal Tribes Act of 1871,[2] as Criminal Tribes and “addicted to the systematic commission of non-bailable offences.” Once a tribe became “notified” as criminal, all its members were required to register with the local magistrate, failing which they would…
महाराष्ट्राचा विकास कसा होतो आहे. त्या प्रक्रियेमध्ये कोणाचे हीत साधले जात आहे आणि कोणाचे हीतसंबंध जोपासले जात आहेत, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रश्न हे सर्व अभ्यासताना या बातमीचा उपयोग होईल.
Monday, 5 October 2015 – 7:02am IST | Place: Mumbai | Agency: dna | From the print editionChaitanya Marpakwar At a time when there was speculation that the Bhartiya Vidhyarthi Sena (BVS), the Shiv Sena’s student wing would be disbanded, the party has decided to revive it. The BVS, which was once headed by Maharashtra…
जोशी, नारायण मल्हार : (५ जून १८७९–३० मे १९५५). भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक. कुलाबा जिल्ह्यातील गोरेगाव येथे जन्म. त्यांचे वडील वेदविद्यासंपन्न व प्रसिद्ध फलज्योतिषी होते. नारायणरावांचे गोरेगाव येथे वेदाध्ययन व प्राथमिक शिक्षण पार पडले. वडील भाऊ महादेवराव यांच्या आग्रहावरून ते १८९३ मध्ये इंग्रजी शिक्षणाकरिता पुण्याला गेले. १९०० साली त्यांचा विवाह झाला तथापि त्यांची पत्नी रमाबाई…