सरदार सरोवर प्रकल्प
सरदार सरोवर प्रकल्प 1 हे सरदार वल्लभभाई पटेलांचे स्वप्न होते. ५ एप्रिल १९६१ रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या प्रकल्पाची कोनशिला बसवली. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात या चार राज्यांना – विशेषतः गुजरातला – या प्रकल्पाचा फायदा मिळणार आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार झाल्यानंतर तिन्ही राज्यांमध्ये नर्मदेच्या 2 पाण्याच्या वाटपावरून वादविवादांना सुरवात झाली. त्यामधून काही…