Similar Posts
हैद्राबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि स्वामी रामानंद तीर्थ
हैदराबाद भारतात सामील करण्यासाठी किती रक्त सांडावं लागलं? – बीबीसी न्यूज मराठी स्वामी रामानंद तीर्थ स्वामीरामानंदतीर्थ : (३ ऑक्टोबर १९०३-२ जानेवारी १९७२). हैदराबाद (दक्षिण) स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर.त्यांचा जन्म कर्नाटकातील सिंदगी (जिल्हा विजापूर) येथे कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील भगवानराव प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांनी…
महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट – १९६० पासून एप्रिल २०२२ पर्यंत तीन वेळा लागू
पहिल्यांदा १९८० मध्ये शरद पवारांचे पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. १७ फेब्रुवारी ते ८ जून १९८० – तब्बल ११२ दिवस म्हणजेच जवळपास ४ महिने. दुसऱ्यांदा २८ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०१४ अशी ३२ दिवसांसाठी लागू करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती…
Political Science Sem 5 Paper 6
Politics of Modern Maharashtra
ना. म. जोशी
जोशी, नारायण मल्हार : (५ जून १८७९–३० मे १९५५). भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक. कुलाबा जिल्ह्यातील गोरेगाव येथे जन्म. त्यांचे वडील वेदविद्यासंपन्न व प्रसिद्ध फलज्योतिषी होते. नारायणरावांचे गोरेगाव येथे वेदाध्ययन व प्राथमिक शिक्षण पार पडले. वडील भाऊ महादेवराव यांच्या आग्रहावरून ते १८९३ मध्ये इंग्रजी शिक्षणाकरिता पुण्याला गेले. १९०० साली त्यांचा विवाह झाला तथापि त्यांची पत्नी रमाबाई…
कोकणातील नवनगरे
महाराष्ट्राचा विकास कसा होतो आहे. त्या प्रक्रियेमध्ये कोणाचे हीत साधले जात आहे आणि कोणाचे हीतसंबंध जोपासले जात आहेत, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रश्न हे सर्व अभ्यासताना या बातमीचा उपयोग होईल.